Tuesday August 18, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी नगर परिषदे च्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी: शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री (बंदरकर) बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले.

भाट्ये-पावस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी : भाटे-पावस मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने अपघात प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी

विषारी औषध प्राशन केलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:पावस भक्तनिवास येथील खोलीत कोणत्यातरी कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या ५८ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झाला

मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाला उजाळा मिळणार!

“प्र.ल.”माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर; १८ ऑगस्टला प्रसारण रत्नागिरी : ‘अग्निपंख’,’दीपस्तंभ’ ,’रातराणी’,’गंध निशिगंधाचा’,’डॅडी आय लव यू’ सारखी दर्जेदार नाटकं…जंगल्याच्या भाषेची निर्मिती

महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास जनहित याचिका

सेना उबाठा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचा प्रशासनाला इशारा लांजा: गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा

मासेमारीचा नवा हंगाम सुरू तरी डिझेलचा प्रश्न मात्र कायम

रत्नागिरी:पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आल्यानंतर आजपासून कोकण किनारपट्टीवर मासेमारीला प्रारंभ झाला. मासेमारी सुरू झाली तरी अजून मच्छिमारांचा डिझेलचा प्रश्न

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

प्रा. पद्मा हुशिंग यांची अध्यक्षपदी एकमताने पुनर्नियुक्ती आणि कोकण विभागाच्या सुनेत्रा जोशी व ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी रत्नागिरी

मासेबाव येथे एलपीजी गॅस टँकर लीक

रत्नागिरी : निवळी–गणपतीपुळे मार्गावरील मासेबाव येथे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस लीक

गोळप येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट)

मोबाईल सोडून मुलांच्या हाती माती; कांचन डिजिटलच्या ‘गणपती साकारणे’ स्पर्धेत तब्बल ३५५ विद्यार्थ्यांचा नवा विक्रम!

पालकही रंगले मातीच्या कामात; रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम यशस्वीरत्नागिरी:लहान मुलांच्या हातातील मोबाईल काही काळ बाजूला ठेवून त्यांच्या सुप्त

error: Content is protected !!