Friday July 3, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

लांजा-अंजनारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकाचा थरारक रेस्क्यू

लांजा:-लांजा-अंजनारी घाटात गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा

तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पुर्ण; ७० टक्के पुनर्बांधणी पूर्ण

कारवाईसाठी धरणग्रस्तांचा लढा सुरूच चिपळूण : तब्बल २२ जणांचा बळी घेणाऱ्या आणि अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या तिवरे धरण दुर्घटनेला

जांभारी गावठी हात बॉम्ब प्रकरणी संगमेश्वर मधून एकाला अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी, आरोपी संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी : जयगड जांभारी येथील गावठी हात बॉम्ब प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी एकाला अटक

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील एकेरी मार्ग बंद, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

भडकंबा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास

जिल्ह्यातील ३५ शाळा ‘शून्य शिक्षकी’

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यात पटसंख्येच्या अभावामुळे ३४ शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या, तर १०५ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास तब्बल ९९ शाळा बंद

चिपळूणमधील उद्योगांना ‘जलसंकटा’चा विळखा

४० वर्षांत प्रथमच कारखाने बंद पडण्याच्या उंबरठ्यावर चिपळूण: लोटेसह चिपळूण तालुक्यातील तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद झाले आहेत.

रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटणार!

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे शानदार लोकार्पण रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात

संगमेश्वरमध्ये अवैध दारूसाठ्यावर कारवाई

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल संगमेश्वर:मौजे कसबा वाडाठिकाण परिसरात अवैध दारूचा साठा करून उघडपणे सेवन करणाऱ्या एका ६५ वर्षीय

गणपतीपुळे समुद्रात ५ पर्यटक बुडाले; दोघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना आज (२० जून) सकाळी १० वाजण्याच्या

रत्नागिरी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामांचा ‘धडाका’

ऐन रहदारीच्या वेळी रस्ते खोदाईमुळे नागरिक त्रस्त रत्नागिरी:पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा नियम असतानाही, रत्नागिरी

error: Content is protected !!