Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मांदिवली पूलाची वाट बिकट;क्षमतेहून अधिक अवजड वाहनांची वाहतूक

दापोली: दापोली तालुक्यातील मांदिवली येथील पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहनांची बेछूट वाहतूक सुरू असल्याने पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकल दिंडी

रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे अध्यात्म मंदिर ते पावस येथील

विधी सेवा सदनमुळे वैकल्पिक वाद निवारण होणार सुसह्य :  पालक न्यायमूर्ती माधव जामदार

वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’चे उद्घाटन रत्नागिरी,  : ‘विधी सेवा सदन’मुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद निवारण करणे

जिल्ह्यात १३१ व्यक्तींचाटीबीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे.३१ डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. सध्या जिल्ह्यात

शकील गवाणकर,जमीर खलफे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : संपूर्ण कोकणात उत्कंठा लागलेल्या आणि सर्वांचे लक्ष वेधलेल्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा कोकणरत्न पदवी पुरस्कार कोंकणातील विविध क्षेत्रात

रत्नागिरी एमआयडीसीमध्ये भीषण आग

रत्नागिरी: (प्रतिनिधी) १३ डिसेंबररत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळ परिसरामध्ये पहाटे कॉलिटी प्रिंटर्सन या पुठ्ठा आणि पॅकेजिंग साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण

वाटद कवठेवाडी शाळेने पटकाविले केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद

सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून सांघिक वैयक्तिक खेळातील यशामुळे सलग चौथ्या वर्षी यश खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद

मुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट कामांचा डोंगर

प्रवासात अडचणी ; ११ ठिकाणी अपूर्ण काम, पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी चिपळूण : मागील १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या

राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम

निकाल जाहीर, ‘ईठ्ठला’ अंतिम फेरीत रत्नागिरीसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल

रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीला सागर महोत्सव

रत्नागिरी: येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक

error: Content is protected !!