Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आंदोलनकर्त्या काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

रत्नागिरी :मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत तीन काळ्या कायद्यांविरोधात आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर जाळल्याप्रकरणी माजी आमदार हुस्नबानू

स्थानिक बाजारपेठेत ८४ रुपयांची खरेदी करणाऱ्याला मिळाली एक लाखाची दुचाकी बक्षीस

रत्नागिरी : जास्तीत जास्त ग्राहकांना स्थानिक बाजरपेठेत खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दिवाळी निमित्ताने ‘खरेदीची महास्पर्धा’ आयोजित

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बेकायदा सावकारी प्रकरणात तिघांना अटक

रत्नागिरी: शहरात आतापर्यंत 3 बेकायदा सावकारी प्रकरण उघडकीस आली आहेत.यापूर्वी वैभव राजाराम सावंत (रा.झारणीरोड, रत्नागिरी),अक्षय शेखर पाटील (रा.नाचणे, रत्नागिरी) या

जिल्हा परिषद कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर

रत्नागिरी :जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 14 डिसेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर निघाले आहेत.

पहिला सर्वोदय पुरस्कार शिवराम जाधव यांना प्रदान

रत्नागिरी : सर्वोदय छात्रालय होते म्हणूनच येथे शिस्त, काटकसर व संस्कारित झालो. त्यामुळे रा. प. महामंडळात विविध पदांवर काम करताना

बंद गाडीत ठेवलेल्या श्र्वानाचा गुदमरून मृत्यू; चालका विरोधात गुन्हा

रत्नागिरी :पार्क केलेल्या गाडीत काचा बंद करुन, श्वानाला श्वासोश्वस घेता येईल याची काळजी न केल्याने मॉग्नेल मादी जातीचे श्वानाचा मृत्यू

आंबा बागायतदारांचे ११ डिसेंबर पासून साखळी उपोषण

रत्नागिरी :कोकणातील शेतकऱयांना स्वातंत्र्यानंतर कधीही कर्जमाफी, सरसकट नुकसानभरपाई दिलेली नाही. आंबा, काजू हे येथील मुख्य पीक, कोकणची अर्थव्यवस्था या पिकांवर

धनादेश न वठल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता

रत्नागिरी :येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात योगेंद्र श्रीपाद ढोले यांनी धनादेश अनाधारित झाल्या प्रकरणी अनिल गोविंद ढोले यांचे

जिल्ह्यात अडीच हजार अंगणवाड्यांना टाळे

रत्नागिरी :अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे

error: Content is protected !!