Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

तेली आळीतील पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा

नगरसेवक अमित विलणकर यांच्या पुढाकाराने विहिरीचे पुनरुज्जीवन रत्नागिरी:रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील तेली आळी येथील तब्बल २५

मिरकरवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा

रत्नागिरी:-बहिणीला भेटायला घरी न येण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी वस्तू किंवा दगडाने

ॲम्ब्युलन्सला धडक दिल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणात संशयित पंढरीनाथ आंबेरकरला दिलासा

रत्नागिरी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी

सोमेश्वर येथे पुलावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. रमिजा इफ्तिकार हुश्ये

प्रभाग १५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

नगरसेवक अमित विलणकर यांचा अभिनव उपक्रम रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या पुढाकाराने आणि नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे

समुद्रातील मासेमारी बंद झ़ाल्याने खाडीतील मासळीला मागणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) – समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यावर्षी १ जून

कोल्हापूर येथील तरुणीचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी, : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्याची लाट अंगावर जावून पाण्यात बेशुद्ध पडलेल्या पर्यटक तरुणीला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल

आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटीचे पास

रत्नागिरी: उन्‍हाळी सुट्ट्या लवकरच संपणार असून, येत्‍या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. महिनाभर बंद असलेली शाळा-महाविद्यालये गजबजणार

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची कागदपत्रे वैध ठेवा; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे आवाहन

रत्नागिरी,  : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी

error: Content is protected !!