Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आरवली ते वाकेड दरम्यान 45 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी आरवली ते वाकेड दरम्यान जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे

जीव धोक्यात घालून अनेक पर्यटक गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर

रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हवामानातील बदलामुळे बंद असला तरीही सायंकाळी सात वाजल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचे निदर्शनास

३२ वर्षात तिसऱ्या पिढीकडे स्वरूपानंद पतसंस्थेवरचा विश्वास संक्रमित करण्यात मिळालेल यश खूप बोलके – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :गेली ३२ वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था संस्थेची प्रगती गाथा, नवनवीन उच्चांकी आकडेवारी, कार्यविस्तार आणि २० जून ते २० जुलै

एज्यूकेशन सोसायटीने कडवई वृक्ष वाटपाची प्रथा ठेवली अबाधित.

रत्नागिरी :एज्युकेशन सोसायटी कडवई रत्नागिरीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक महत्वाचे नव अध्यय आधुनिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वांगिन विकासावर संस्थेचे विशेष लक्ष आहे.

हेल्मेट सक्ती न करता जनजागृती करणार; रत्नागिरी आरटीओ विभागाची माहिती

रत्नागिरी :रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. मात्र आम्ही सक्ती न करता जनजागृती करतानाच वाहनधारकांचे समुदेशन करून हेल्मेट वापराबाबत

लग्नाचे आमिष दाखवत तिघा तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रत्नागिरी :तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी जयगड पोलिसात तक्रार दाखल झाली

पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुरधुंडा येथे शासन आपल्या दारीं उपक्रम साजरा

शासन आपल्या दारी उपक्रमाचा सुमारे २५० हुन अधिक लोकांनी घेतला लाभ रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य

जिल्हा शल्य चिकित्सकांवर खातेनिहाय कारवाई

रत्नागिरी:- प्रसुतीनंतर आई एकीकडे आणि तिचे बाळ दुसरीकडे अशी स्थिती असता कामा नये, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वी करूनही या स्थितीत

आजच्या ताण तणावाच्या जीवनशैलीत योगाची नितांत गरज : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : आजच्या बदलत्या ताण-तणावच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन

बर्फवृष्टी, कडाक्याच्या थंडीतून ‘स्वर्गारोहिणी’ ट्रेक

रत्नागिरी, ः कधी बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी, अधूनमधून कड्याकपाड्यांमधून येणारे छोटे छोटे दगड यांचा सामना करत हिमालयातील खडतर अशा समुद्रसपाटीपासून १४

error: Content is protected !!