Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

डिजीटल अर्थव्यवस्थेचा फायदा व्यापारी वर्गाला- अॅड. दीपक पटवर्धन

भाजपचा व्यापारी मेळावा रत्नागिरी : भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा

पत्रकारितेचे व्रत घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार काम करतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देउन करण्यात आले सन्मान मुंबई : ‘पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार

८० टक्के शिक्षकांची महिन्याभरात पदभरती: प्रमोद जठार

रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षक नसल्यामुळे थोडी गंभीर स्थिती निर्माण झाली होती; परंतु या संदर्भात मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

आरवली ते वाकेड दरम्यान 45 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी आरवली ते वाकेड दरम्यान जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे

जीव धोक्यात घालून अनेक पर्यटक गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर

रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हवामानातील बदलामुळे बंद असला तरीही सायंकाळी सात वाजल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचे निदर्शनास

३२ वर्षात तिसऱ्या पिढीकडे स्वरूपानंद पतसंस्थेवरचा विश्वास संक्रमित करण्यात मिळालेल यश खूप बोलके – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :गेली ३२ वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था संस्थेची प्रगती गाथा, नवनवीन उच्चांकी आकडेवारी, कार्यविस्तार आणि २० जून ते २० जुलै

एज्यूकेशन सोसायटीने कडवई वृक्ष वाटपाची प्रथा ठेवली अबाधित.

रत्नागिरी :एज्युकेशन सोसायटी कडवई रत्नागिरीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक महत्वाचे नव अध्यय आधुनिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वांगिन विकासावर संस्थेचे विशेष लक्ष आहे.

हेल्मेट सक्ती न करता जनजागृती करणार; रत्नागिरी आरटीओ विभागाची माहिती

रत्नागिरी :रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. मात्र आम्ही सक्ती न करता जनजागृती करतानाच वाहनधारकांचे समुदेशन करून हेल्मेट वापराबाबत

लग्नाचे आमिष दाखवत तिघा तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रत्नागिरी :तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी जयगड पोलिसात तक्रार दाखल झाली

पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुरधुंडा येथे शासन आपल्या दारीं उपक्रम साजरा

शासन आपल्या दारी उपक्रमाचा सुमारे २५० हुन अधिक लोकांनी घेतला लाभ रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य

error: Content is protected !!