Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सागरी पोलीस ठाणे जयगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कुलदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी :जयगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल .कुलदीप पाटील साहेब यांचे जयगड खाडी परिसर बचाव कृती

भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरातील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची युवासेनेची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये भूस्खलन आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापरिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे योग्य पुनर्वसन

तोणदेतील मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाणी नदी

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचे 23 जुलै रोजी उद्घाटन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 जुलै2023 रोजी सकाळी

रत्नागिरीत शाळेच्या आवारात गांजा विक्री करणाऱ्याला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी बाजारपेठ-चर्चरोड येथील एका शाळेच्या आवारात गांजा विक्री करणार्‍या संशयिताला 30 हजार रुपयांच्या गांजासह अटक केली.

आपत्कालीन स्थितीत विद्यार्थी-शिक्षकांचा जीवधोक्यात घालू नये ः प्रदीप वाघोदे

काही शाळा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत असल्याचा कास्ट्राईबकडे तक्रारी रत्नागिरी :जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध कार्यालये व शैक्षणिक

दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करा : जिल्हाधिकारी

निवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा रत्नागिरी, : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच

दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करानिवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्यांची वैयक्तिक

जिल्ह्यातील सर्व शाळांना २२ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘पतसंस्था आपल्या दारी प्रवास दौरा’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी: संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक जीवनदानी समजल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक वाटचाल अल्पावधीतच नावारूपाला

error: Content is protected !!