Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शहरातील काँक्रिटीकरण १५ ऑगस्टपर्यंत होणार पूर्ण

रत्नागिरी, : शहरात सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी काही ठिकाणी रस्त्यांचे

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने चिपळूणमध्ये चर्चासत्र संपन्न

रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला.

सैतवडे प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

रत्नागिरी :शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे ता. रत्नागिरी प्रशालेत सोमवार दि. 26-02-2024रोजी मार्च 2024मध्ये होणाऱ्या

भाट्ये समुद्र किनारी सापडली ऑलिव्ह रिडले कासवांची १४१ अंडी

रत्नागिरी : कासवांचा विणीचा हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या किनारपट्टींवर कासवांची घरटी आढळून येत आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी, मालगुंड

भाषा हे भावना व्यक्त होण्याचे साधन आहे – कीर्ती किरण पुजार

मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा रत्नागिरी : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाषेचे महत्व असून त्याद्वारे आपल्या सुख- दुःखाच्या भावना

कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे उपोषण तूर्तास स्थगित.

भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्ठाई रत्नागिरी :कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समिती गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनावर आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे,परंतु

हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

रत्नागिरी:- माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या शिकलेल्या मुलांना घेतलेच पाहिजे, माथाडी कायदा व सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक

बदलत्या वातावरणाचा नारळ उत्पादनाला फटका; उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट

रत्नागिरी :लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढर्‍या माशींसह विविध किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात 30 ते 35

मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ४० टक्के काम प्रगतीपथावर

रत्नागिरी :मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे 56 किमीचे जिल्ह्यातील काम वेगाने सुरु असून जवळपास 25 टक्के काम पूर्ण झाले असून 40 टक्के

अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांची मत्स्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांनी नुकतीच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट

error: Content is protected !!