Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

महामार्गावर वाहतूक कोंडी; 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी मध्ये पर्यटक आणि चाकरमानी अडकले असून 1 किलोमीटर पर्यत वाहनांच्या

टिळक स्मारक भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदी राधिका वैद्य

रत्नागिरी :स्त्रीयांचे टिळक स्मारक या संस्थेच्या भगिनी मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. राधिका श्रीरंग वैद्य

सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष

रत्नागिरी: जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतींमध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामधून १४ लाभार्थी निवडण्यात आले. त्यावर सुमारे दीड लाख

सिंधुदुर्गात वाढलेले टक्का कोणाच्या पथ्यावर?

रत्नागिरी : दीड महिना सुरू असलेली राजकीय धामधूम मंगळवारी मतदानानंतर संपली असली तरी निकालासाठी आणखी पाऊण महिना वाट पाहावी लागणार

शेतकऱ्यांना काजू बीसाठी शेतमाल तारण योजनेची प्रतिक्षा

रत्नागिरी: बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे गडगडलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह उत्साहात साजरा

 रत्नागिरी : परिचारिका सप्ताहाला सुरवात दि.6 मे 2024 पासून झाली. यामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले होते. 

साठरे बांबरच्या पॅराप्लेजिक कु.सुनिल चंद्रकांत यादव याला आर एच पी फाउंडेशनचा मदतीचा हात.

रत्नागिरी :कु.सुनिल चंद्रकांत यादव. वय २८ वर्ष.मु.पो.साठरे बांबर ता. जि.रत्नागीरी याला आर ऐच पी फाउंडेशनतर्फे नवीन व्हीलचेअर देण्यात आली.व्हीलचेअर दिल्याबद्दल

शीळ धरणाजवळ संरक्षक भिंत

खचणाऱ्या भागाचे संरक्षण ; १४ कोटींचा निधी मंजूर रत्नागिरी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूच्या डोंगराचा भाग दोन वर्षापूर्वी

आमदार राजन साळवी यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी – किरण सामंत

रत्नागिरी :मला खासदार करण्यासाठी महायुतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या

विल्ये गावातील प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या धाडसाचे कौतुक, बिबट्याच्या हल्ल्यातून बकरीला वाचविले

रत्नागिरी :तालुक्यातील विल्ये येथील शेतकरी प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या मालकीच्या ३५ बकऱ्या रानात चरण्यासाठी नेले असता गुरुवार दि.९ मे रोजी

error: Content is protected !!