Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”चा दणदणीत विजय

रत्नागिरी :- रत्नागिरीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघा”च्या इतिहासातील पहिल्या निवडणूकीत “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”ने

६२ कातळशिल्प वगळून बारसू रिफायनरी: मुनगंटीवार

राजापूर:- राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील रिफायनरी प्रकल्प पुरतान ६२ कातळशिल्पे वगळून केली जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर

अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी: अंमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.एनसीओआरडी अर्थात

रेल्वे प्रवाशाच्या बॅगेवर अज्ञाताचा डल्ला

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे

चांदेराई बाजारेपेठ अजूनही पुराच्या छायेखाली

रत्नागिरी:- काजळी नदीच्या पुरापासून चांदेराई बाजारेपेठेचे संरक्षण करण्यासाठी पात्रातील काढलेला गाळ किनार्‍यावरच साठवण्यात आला. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी

पावस-खारवीवाडा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस-खारवीवाडा येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास

सागरी पोलीस ठाणे जयगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कुलदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी :जयगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल .कुलदीप पाटील साहेब यांचे जयगड खाडी परिसर बचाव कृती

भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरातील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची युवासेनेची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये भूस्खलन आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापरिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे योग्य पुनर्वसन

तोणदेतील मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाणी नदी

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचे 23 जुलै रोजी उद्घाटन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 जुलै2023 रोजी सकाळी

error: Content is protected !!