Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शिवरेवाडी येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी : शहराजवळील शिरगांव-शिवरेवाडी येथील वृद्धाने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. शैलेश चंद्रकांत निवळकर (वय ४४, रा. शिरगाव- शिवरेवाडी,

रत्नागिरीतील रस्ते कॉंक्रीटीकरण व कंत्राटावरून मनसेने ओढले ताशेरे

रत्नागिरी :मागील महिन्यात रत्नागिरीत १२२ कोटी रुपयांचा विकासकामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या विकासकामांमध्ये काही

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे उपोषण स्थगित

रत्नागिरी :महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता नळपाणी  योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण अहवाल येईपर्यंत

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे उपोषण स्थगित

रत्नागिरी :महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता नळपाणी  योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण अहवाल येईपर्यंत

यंदाच्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याचे निवे येथे आयोजन

१९ ते २३ कालावधीत वननिवास उपक्रमासह रंगणार शारीरिक प्रात्यक्षिके , शोभायात्रा ,शेकोटी , रांगोळी , चित्रकला सह तंबू सजावटीची स्पर्धां

जयगड येथील तौसीफ पांजरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

खंडाळा – रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील सर्व सामान्य कुटुंबातील व संच्या शिवसैनिक सर्व सामान्य लोकांचा लाडका तोसिफ पांजरी यांची विशेष

शिवसेनेची आदर्शवत संघटना रत्नागिरीत:- ना.उदय सामंत

रत्नागिरी : आज राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न

कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये १५०० जण धावणार

प्रसाद देवस्थळी; तयारी अंतिम टप्प्यात रत्नागिरी : कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून ७ जानेवारीला रत्नागिरी धावनगरी होणार आहे. या ५, १०

रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघाच्या गाव कमिटी सभांना उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी:तालुक्यातील ९८ गावांपैकी ५० गावांमध्ये भंडारी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे. काही गावे तर पुर्ण भंडारी वस्तीची आहेत.मंगळवारी भंडारपुळे मालगुंड गावांमध्ये

जिल्ह्यात ‘थर्टी फर्स्ट’ला १५० वाहनचालकांना दणका

रत्नागिरी:- ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लाेष करताना काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांकडून जिल्ह्यात ४६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली हाेती. या

error: Content is protected !!