Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवातरत्नागिरी

रत्नागिरी :केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ ही आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवात झाली आहे. ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालणार

मद्यपी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी: मद्यप्राशन करुन एसटी बस चालविणार्या ज्ञानेश दिलीप सुर्वे (वय ३१, रा. आदर्श वसाहत, कारवांचीवाडी) यांच्या विरोधात मोटार वाहन कायदा

कोकण नगर येथील माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद

एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी :एसटी बसला मागून धडक देत चालकाला मारहाण करणार्या अज्ञात काळ्या रंगाच्या कार चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात सरकारी कामात अडथळा

रत्नागिरी, चिपळूण, लांजा एसटी डेपोंचा पुनर्विकास तीन वर्षात

रत्नागिरी:- रत्नागिरी, चिपळूण, लांजा या तीन एसटी डेपोंचा पुनर्विकास तीन वर्षात पूर्ण केला जाईल, अशी हमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने

मृत जनावरांच्या मदतीबाबतचे प्रस्ताव सादर करा-पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, : जिल्ह्यात लम्पी आजारामुळे २८ जनावरे मृत झाली आहेत. मृत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये आणि

खैर- ए -उम्मत फांडेशन मिरकरवाडा रत्नागिरीच्या वतीने इंडिया मुशायरा कार्यक्रमाला पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती

कोणताही खंड न पाडता कायम स्पर्धा सूरू ठेवा,लागेल ती मदत पालकमंत्री म्हणून करणार रत्नागिरी :आज पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीती

राष्ट्रवादीच्या मागणीनंतर मोकाट गुरांवर उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी घेणार बैठक

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि उपनगरातील मोकाट गुरे यांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून मोकाट जनावरांवर कारवाई

येत्या १५-२० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन: पालकमंत्री

रत्नागिरी:- उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज उद्यमनगर येथील शासकीय स्त्री रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली व

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाचा आढावा

अडचणीत असलेल्या शेतकऱ्याना वेठीस धरल्यास गाठ माझ्याशी:- पालकमंत्री ना.उदयजी सामंत रत्नागिरी :आज रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीत

error: Content is protected !!