Thursday April 2, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम

रत्नागिरी: चिपळूण, रत्नागिरीतील नाखरे येथे विनापरवाना भारतात घुसलेल्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक भागात बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घेतला

कोकण मीडिया लेख आणि चित्रकला स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण

रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकासाठी कोकणातील ग्रामदैवते या विषयावरील लेख आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण लांजा येथे येत्या

वेरळ येथे लक्ष्मीकांत कार्तिक उत्सवात शनिवारी गायनाचा कार्यक्रम

लांजा : वेरळ येथील श्री क्षेत्र लक्ष्मीकेशव मंदिरात श्री लक्ष्मीकांत कार्तिक उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात शनिवारी (ता. ३०)

थंडीचा हंगाम सुरू; शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग

रत्नागिरी : नोव्हेंबर अखेरीस थंडी पडू लागल्याने आणि दवाचे प्रमाणही वाढल्याने आता रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. दवाच्या

सहकारनगर येथील टाकीची तातडीने दुरुस्ती करणार

नगरपरिषदेने दिले पत्र, भाजपच्या मागणीला यश रत्नागिरी : शहरातील नाचणे, सहकारनगर येथून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा

विद्यार्थ्यांच्या ‘अपार कार्ड’साठी ३० नोव्हेंबरची डेडलाईन

रत्नागिरी : आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी ‘अपार कार्ड’ बनवले जाणार आहेत. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर

जिल्ह्यात २४३ एसटी बसेस पूर्ववत

रत्नागिरी: विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेकरिता जिल्ह्यातील पाच मतदार संघात वापरण्यात आलेल्या २४३ एसटी बसेस पूर्ववत प्रवाशांसाठी धावू लागल्या आहेत. त्यामुळे

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे पावसाचा अंदाज

रत्नागिरी: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किमान तापमानात हळुवारपणे वाढ होत असून, 28 नोव्हेंबरपासून ते 19 डिसेंबर

‘जनशताब्दी’चे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत

चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावरील अतिजलद जनशताब्दी एक्स्प्रेसचे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. गेले काही दिवस ही गाडी उशिरा मुंबईला पोहोचत

कारवांचीवाडी रस्त्यासाठी रस्ता रोको व उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : कारवांचीवाडी रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून त्या रस्त्यावर वाहने तर सोडाच चालणेही अशक्य बनले आहे. त्या रस्त्यावर जिवघेणे

error: Content is protected !!