Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पालशेत येथील बार्ज हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आंबोशी नदीच्या मुखाजवळ अडकलेली बार्ज हटविण्यासाठी गुहागरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत जिल्हाधिकारी एम.

पहिल्याच गाडीतून प्रवास करण्याची प्रा. बोडस यांची परंपरा कायम

रत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या गाडीतून प्रवास करण्याची परंपरा रेल्वेप्रेमी प्रा.उदय बोडस यांनी कायम ठेवली आहे.कोकण रेल्वे मार्गावरून सुरू झालेल्या

यंदाच्या हंगामात अमेरिकेला हापूसची विक्रमी निर्यात

रत्नागिरी :अवेळी पडलेला पाउस व बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी हापूसला मोठ्या प्रमाणात बसल्याने आंबा पिक एकदम कमी आले होते. त्यात

बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू

राजापूर:- तळवडे गावातील वासुदेव राजाराम कदम यांच्या वाड्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. सदर वासराला गोठ्यात बांधलेल्या दाव्यासहित

जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस

रत्नागिरी :हवामान विभागाच्या इशार्‍यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता. 28) दिवसभर पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर भंडारपुळे

नवनिर्वाचित अध्यक्ष नागेश बेर्डे यांची संपर्क युनिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

रत्नागिरी :जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे सल्लागार नागेशजी बेर्डे यांची संपर्क युनिक

ॲपवर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

शासनाचा उपक्रम ; बांधकामचा लवकरच नागरिकांना दिलासा रत्नागिरी,ः रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी नागरिकांना बांधकाम विभागाकडे सतत मारावे लागणारे हेलपाटे आता बंद

मदत करण्याच्या बहाण्याने अपघातग्रस्त दुचाकी लांबवली

रत्नागिरी :अपघातग्रस्त दुचाकी चालकाची मदत करण्याच्या बहाण्याने त्याचीच दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते राणे यांनी पाहावं: खा.विनायक राऊत

रत्नागिरी :नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, आपण मंत्री झाल्यानंतर कितीजणांना रोजगार दिला, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी आपल्या

दापोली अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत – उदय सामंत

रत्नागिरी:- आसूद (ता. दापोली) येथे काल झालेल्या अपघातातील मृतांच्या एका वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली

error: Content is protected !!