Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मारुती मंदिर सर्कलजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून दुचाकीस्वाराला धडक देत अपघात करणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीत ‘मुंबई बाजार’ मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त

रत्नागिरी: कुवारबाव बाजारपेठ परिसरात खुलेआम सुरू असलेल्या ‘मुंबई बाजार’ नावाच्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत

बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्ट सेवेचे एकत्रीकरण केले: डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले

रत्नागिरी: भारतीय डाक सेवा ही डाकसेवा जनसेवा हे ब्रीद घेऊन १७१ वर्षे कार्यरत आहे. बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर

रत्नागिरीत रात्रीत ३ घरे फोडण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी:रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे सलग दुसऱ्या दिवशी देखील सक्रिय आहेत. बुधवारी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका रात्रीत तीन बंद घरे

सैतवडे परिसरातील गुंबद तंटामुक्त अध्यक्षपदी दिलावर खान यांची एकमताने निवड

रत्नागिरी: सैतवडे परिसरातील गुंबद ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गावातील ज्येष्ठ आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते दिलावर

रत्नागिरी नगरपरिषदेत नगरसेवक आरक्षणात किरकोळ बदल

रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. संत गाडगेबाबा

व्यापारी अपहरणातील पाच संशयितांचा शोध

१२ जणांचा सहभाग; सूत्रधार रडारवर देवरूख: देवरूख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ संशयितांचा सहभाग

माणसाचं जगणं हे सन्मानपूर्वक हवे ; न्यायालयही तुमच्यासोबत-जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित दिव्यांग मुले शोध व तपासणी मोहीम रत्नागिरी,  : पृथ्वीतलावरती माणूसपणा नीट टिकावा म्हणून सर्व स्तरावरून,

जयगड-निवळी मार्गावर डंपरला अपघात; चालक सुखरूप बचावला

रत्नागिरी : जयगडहून निवळीच्या दिशेने येणाऱ्या डंपरला माचीवलेवाडी येथे आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात

निवळी – जयगड महामार्गावर अवजड वाहतूक धरली रोखून

वाढते अपघात रोखण्याची ग्रामस्थांची मागणी रत्नागिरी मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढलेले पहायला

error: Content is protected !!