Tuesday February 3, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शीळ येथे नेपाळी महिलेची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

राजापूर: तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

गणपतीपुळे येथे माघी यात्रेला भाविकांचा जनसागर

श्रींच्या दर्शनासह यात्रेच्या खरेदीचा स्थानिकांनी घेतला मनसोक्त आनंद रत्नागिरी: तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गुरुवारी (२२ जानेवारी) माघी यात्रा

वांद्री येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी ः वांद्री (ता. संगमेश्वर) येथील झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९६० रुपयांची

पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ विषयावरील कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (छत्रपती संभाजीनगर) आणि रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने

‘दि. बॅनियन’तर्फे मानसिक आरोग्याचा जागर

रत्नागिरी:मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘दि. बॅनियन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून

कोंडगाव येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी ः कोंडगाव मच्छीमार्केट-देवरुख येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ६३५ रुपयांची सहा लिटर दारु

नाणीज पंचायत गणातून राज्यातील पहिली बिनविरोध निवड

हातखंब्यात बंडखोरी; पालमंत्र्यांचे पीए निवडणूक मैदानात रत्नागिरी :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र

पोमेंडी येथे पाईपलाईन फुटल्यामुळे मिऱ्या शिरगावचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

रत्नागिरीहरचिरी धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पोमेंडी येथे फुटल्यामुळे मिऱ्या शिरगाव व अन्य गावांना होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः दिवटेवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाला चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक

मनाला योग्य दिशा देण्यासाठी मनशक्तीची गरज:वैदेही रानडे

‘ यश शांतीसाठी न्यू वे’ उपक्रमाचे उद्घाटन संपन्न रत्नागिरी मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत

error: Content is protected !!