Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे उपोषण तूर्तास स्थगित.

भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्ठाई रत्नागिरी :कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समिती गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनावर आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे,परंतु

हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

रत्नागिरी:- माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या शिकलेल्या मुलांना घेतलेच पाहिजे, माथाडी कायदा व सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक

बदलत्या वातावरणाचा नारळ उत्पादनाला फटका; उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट

रत्नागिरी :लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढर्‍या माशींसह विविध किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात 30 ते 35

मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ४० टक्के काम प्रगतीपथावर

रत्नागिरी :मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे 56 किमीचे जिल्ह्यातील काम वेगाने सुरु असून जवळपास 25 टक्के काम पूर्ण झाले असून 40 टक्के

अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांची मत्स्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांनी नुकतीच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः वायंगणी फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा टु व्हिलर,थ्री व्हिलर मॅकॅनिक व गॅरेज मालक असोसिएशन यांचे मोफत ब्रेकडावून सर्व्हिस कॅपचा शुभारंभ

रत्नागिरी  :येथील हातीस उरुसानिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात,अशा वेळी भाविकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास पर्याय काही नसतो म्हणून रत्नागिरी जिल्हा

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे २७ फेब्रुवारीला उपोषण

रत्नागिरी: कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे ठरल्याप्रमाणे कोकण रेल्वे स्थानकात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी उपोषण करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तानी केलेला आहे. कोकण

मिऱ्या बंधाऱ्याबाबतठेकेदाराला ‘पत्तन’ची नोटीस

रत्नागिरी:- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मुदत संपुष्टात आली तरी ५० टक्केच काम झाले आहे. आणखी ६ महिने मुदतवाढ मिळावी यासाठी वरिष्ठ

डॉ. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचाएमआयडीसी सोबत सामंजस्य करार

रत्नागिरी : कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या (रामटेक) येथील महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने एमआयडीसीसोबत सामंजस्य करार केला आहे.

error: Content is protected !!