Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पंचायत राज अभियान पुरस्कारात कोकण विभागात संगमेश्वर पंचायत समिती अव्वल

रत्नागिरी:- राज्य शासनाचा यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३चा राज्यस्तर व विभागस्तरावर देण्यात येणारा यशवंत पंचायत राज पुरस्कार (कोकण विभागात)

बारसूतील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक पहाणी करणार

राजापूर:- बारसूच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. युनेस्कोनेही बारसूतील कातळशिल्पाला वारसास्थळ जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहेअशावेळी कातळशिल्पांच्या

जयस्तंभ येथे झाड गाडीवर कोसळून नुकसान

रत्नागिरी :बिपरजॉय वादळ कोकण किनारपट्टी वरून पुढे सरकले असेल तरी या वादळाचे पडसाद अद्यापही दिसून येत आहेत. रत्नागिरी शहरात वादळी

स्मार्टअंतर्गत जिल्ह्यासाठी 24 प्रकल्पांचे उद्दीष्ट

रत्नागिरी, ः शेतमालावर स्थानिकस्तरावर म्हणजे गावातच प्रक्रिया होण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्राम परिवर्तन प्रकल्पांतर्गत

बिपर जॉय चक्रीवादळाचा तमाशा: चौथ्या दिवशी गणपतीपुळ्याच्या संरक्षण भिंतीवरून मोठ्या लाटेचे पाणी

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बिपरजाय चक्रीवादळाचा तमाशा सुरू असून चौथ्या दिवशीही गणपतीपुळे समुद्राच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने

विविध विभागांच्या परवानग्याअभावी पाणीपुरवठा योजनांची कामे रखडणार

रत्नागिरी रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांची 410 कोटी 58 लाख रुपये खर्चाची 12 कामे प्रस्तावित

व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरीतील शहरातील बाजारपेठ येथे एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून

शिक्षक अब्दुल रहमान कुरेशी याचा सत्कार

रत्नागिरी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा. कोतवडेचे शिक्षक अब्दुल रहमान शर्फुद्दिन कुरेशी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर शाळा.

वाघ्रट येथील चिरेखाणीवर दोन गटात हाणामारी

लांजा : चिरेखाणीवर चिरे भरण्यासाठी लावलेल्या नंबरवरून दोन ट्रक मालकांमध्ये वादावादी होऊन दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी राॅडने केलेल्या

जिल्ह्यातील १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी जमा

रत्नागिरी:महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आतापर्यंत 12 हजार 987 शेतकर्‍यांच्या खात्यात 40 कोटी 29 लाख रुपये जमा झाले आहेत.

error: Content is protected !!