Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

श्री छत्रपती शिवाजी स्कूलमध्ये भरला पावसाळी रानभाज्यांचा महोत्सव

रत्नागिरी :आजकाल धावपळीच्या व स्पर्धात्मक 21 व्या शतकाच्या विज्ञानाच्या युगात विविध स्तरातून प्रगती होत आहे. आजचे युग हे विज्ञानाचे युग

आस्था मध्ये दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर संपन्न

रत्नागिरी :आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी,मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय रत्नागिरी, तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

सैतवडे परिसरात विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी आवाहन:अजिम चिकटे

पूर्वयादीतून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच लोकप्रतिनिधींची सारवासारव रत्नागिरी ः जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असल्या तरी याबाबत अनेकांच्या मनात

अचानक भेट देत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कार्यालयातील स्वच्छतेची पाहणी

रत्नागिरी, : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अचानक भेट देत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, आपत्ती निवारण कार्यालय, उपजिल्हा निवडणूक कार्यालय,

जिल्हा बँकेमार्फत सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर

एकत्रित चार हजार कोटींचा व्यवसाय, 2411 कोटी रुपयांच्या ठेवी जमा: डॉ.तानाजीराव चोरगे रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सभासदांना

नारायण पावरी यांची विशेष कार्यकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

रत्नागिरी :जांभारी येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी असलेले श्री नारायण सत्यवान पावरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात

महिलेला ऑनलाईन 31 हजारांचा गंडा घालणार्‍याला अटक

रत्नागिरी:- सोशल मिडियाव्दारे महिलेशी ओळख वाढवून टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतात अशी बतावणी करत 30 हजार 720 रुपयांचा ऑनलाईन चुना

डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी विद्यार्थ्यांना दिले स्वावलंबनाचे धडे

रत्नागिरी : आयुष्यात स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःची कामे स्वतः केली पाहिजेत. परदेशामध्ये याचे धडे लहान वयातच मुलांना दिले जातात.

रत्नागिरीतील पत्रकारानी स्वच्छ केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृह

रत्नागिरी – शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा रत्नागिरीत फज्जा उडाला असून, प्रशासकीय इमारतीमधील दुर्गंधीने कळस गाठल्याने पत्रकारांना झाडू हातात घेण्याची वेळ

रत्नागिरीतील पत्रकारानी स्वच्छ केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृह

रत्नागिरी, :- शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा रत्नागिरीत फज्जा उडाला असून, प्रशासकीय इमारतीमधील दुर्गंधीने कळस गाठल्याने पत्रकारांना झाडू हातात घेण्याची वेळ

error: Content is protected !!