Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मोदी शासनाच्या विकास पर्वात वंदे भारत ट्रेनचे रत्नागिरी मध्ये स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकर उत्सुक – ॲड.दीपक पटवर्धन, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी :मोदी शासन विकास पर्वाची ९ वर्ष पूर्ण करत असताना वंदे भारत ही अत्यंत जलद व सुखावह ट्रेन मुंबई गोवा

अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील 75 गावांवर राहणार विशेष नजर

रत्नागिरी:- अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 75 गावे ही धोकादायक असून त्याठिकाणी पावसाळयात विशेष सर्वेक्षण

कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी वसाहतीची पायाभरणी

रत्नागिरी :पोलीस कर्मचारी वसाहत, जिल्हा पोलीस मुख्यालय व अन्य इमारतींच्या पायाभरणी समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जूनच्या 10

यंदा दहावीत 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल

नौसीन अहमद काझी यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड

रत्नागिरी:- रत्नागिरीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले तरुण नेतृत्व नौसीन अहमद काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी

तालुका ठिकाणी 75 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी :जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्याल येथे 75 फूट तर काही ठिकाणी सुमारे 45 फुट राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपर्यंत उभारणीसाठी आपण

अध्यक्षपदी मुराद अडेरकर तर उपाध्यक्षपदी परवेझ घारे यांची निवड

रत्नागिरी :मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व या समाजाला मुख्य प्रवाहात आणून एक प्रगल्भ व्यासपीठ निर्माण करणे आणि सामाजिक समस्यांचे

आज १ वाजता दहावीचा निकाल

रत्नागिरी:- राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा

जूनअखेर शिष्यवृत्ती वितरीत करा: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- येथील शिक्षण संस्थामधील महाविदयालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या 30 जूनपर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता

error: Content is protected !!