Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी बंधनकारक

संगमेश्वर:- शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे

शहर पोलिसांकडून मटका जुगार, मद्य प्राशन करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर मद्य प्राशन करणाऱ्यावर व जयस्तंभ ते एसटी बसस्थानक रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ५ हजार ६५९ जणांना दाखले

रत्नागिरी ः शहरालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या कार्यालयमध्ये शाळा,

लायन्स क्लब तर्फे ‘लायन्स आर्ट ॲण्ड म्युझिक फेस्ट’ चे आयोजन

रत्नागिरी शहरात गेली 52 वर्षे समाजोपयोगी कार्ये करीत असलेल्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने त्यांच्या समाजसेवाकार्यांना चालना देण्यासाठी ‘लायन्स आर्ट ॲण्ड

शहर पोलिसांकडून मटका जुगार, मद्य प्राशन करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर मद्य प्राशन करणाऱ्यावर व जयस्तंभ ते एसटी बसस्थानक रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर

डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाची काव्य स्पर्धा

रत्नागिरी : प्रत्येक लहानथोरांना चालना मिळावी आणि चैतन्य निर्माण व्हावे, म्हणून येथील प्रसिद्ध काव्य रसिक मंडळाने विविध तीन गटांसाठी काव्य

बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी ः शहरातील अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रात दाखल असलेल्या अनोळखी वृद्धाला अशक्तपणामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

थिबा पॅलेस येथे झाडांची कत्तल करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आक्रमक

रत्नागिरी : थिबा पॅलेस परिसरात झाडांची कत्तल करुन बेकायदेशीररित्या पत्रे उभे करणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मनसेने शहर

अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण यांच्याकडून भरीव मदत

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी भरीव

कळसवली ग्रामपंचायतीचा उपक्रम; गावात शंभर टक्के शोष खड्डे उभारणार

रत्नागिरी कळसवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत ३८२ कुटुंबे आहेत. गावातील सर्व कुटुंबांचे सांडपाणी शोष खड्ड्यातच जावे यासाठी महिला बचत गटांच्या सहाय्याने गावात

error: Content is protected !!