Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रत्नागिरीत ठिय्या आंदोलन

रत्नागिरी :मराठा समाज बांधवांवर जालना येथे झालेल्या लाठिमाराच्या निषेधार्थ रत्नागिरीतील सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी ठिय्या

अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्या: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीकोणातून एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश

21 सप्टेंबर रोजी डाक अदालत

रत्नागिरी:- अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाद्वारा 21 सप्टेंबर रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी 11.30 वाजता

कोरे मार्गावर ५, ७ सप्टेंबरला मेगाब्लॉक

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवारी (ता. 5) तर कर्नाटक राज्यातील सेनापुरा ते ठोकुर दरम्यान गुरूवीरी (ता.

जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवातरत्नागिरी

रत्नागिरी :केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ ही आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवात झाली आहे. ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालणार

मद्यपी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी: मद्यप्राशन करुन एसटी बस चालविणार्या ज्ञानेश दिलीप सुर्वे (वय ३१, रा. आदर्श वसाहत, कारवांचीवाडी) यांच्या विरोधात मोटार वाहन कायदा

कोकण नगर येथील माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद

एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी :एसटी बसला मागून धडक देत चालकाला मारहाण करणार्या अज्ञात काळ्या रंगाच्या कार चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात सरकारी कामात अडथळा

रत्नागिरी, चिपळूण, लांजा एसटी डेपोंचा पुनर्विकास तीन वर्षात

रत्नागिरी:- रत्नागिरी, चिपळूण, लांजा या तीन एसटी डेपोंचा पुनर्विकास तीन वर्षात पूर्ण केला जाईल, अशी हमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने

मृत जनावरांच्या मदतीबाबतचे प्रस्ताव सादर करा-पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, : जिल्ह्यात लम्पी आजारामुळे २८ जनावरे मृत झाली आहेत. मृत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये आणि

error: Content is protected !!