Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

योग्य शिक्षण दिले तरच आदर्श समाज घडतो: बाळासाहेब माने

लांजा:-राज्यातील गोरगरीब विध्यार्थ्यांना आश्रम शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम हेरिटेज संस्था करीत असून यामुळेच या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी

आधी चांगला माणूस बना,ध्येय ठरवून कठोर परिश्रम घ्या: पोलिस अधीक्षक कुलकर्णी

रत्नागिरी : आधी चांगला माणूस बना व नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा.

रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी साडेबारा हजार फूट उंचीवरील ‘केदारकंठ’ शिखर केलं सर

राजापूर : काही ठिकाणी उणे १० अंश सेल्सिअस, काही ठिकाणी १२ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी १६ अंश सेल्सिअस तापमान

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन चिपळूण:- रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली

बशीर मूर्तुझा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती

रत्नागिरी –बशीर मुर्तुझा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. तसेच माजी प्रदेश प्रांतीक सदस्य

भाजपा कामगार मोर्चा दक्षिण कोकण उपाध्यक्षपदी प्रवीण लिंगायत

माजी खासदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चा दक्षिण कोकण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरीतील

अभा मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून अमृता नरसाळे यांची निवड

रत्नागिरी:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे यावर्षी 2 ते 4 फेब्रुवारी रोजी मराठी वाङमय मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 97 व्या

दहा तोळे सोने असलेली हरवलेली पर्स पोलीसांकडून व्यापाऱ्याच्या स्वाधिन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात राहणारे मनीष कांतीलाल जैन यांची पर्स हरवली होती. पर्समध्ये दहा तोळे सोने आणि दुकानाच्या चाव्या होत्या.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून विकलांग मुलांसाठी सहलीचे आयोजन

रत्‍नागिरी:- गेली सात वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 200 पेक्षा

विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जाहीर!

चिपळूण:- आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एका जागेची

error: Content is protected !!