रत्नागिरीकरांनो, सावधान! जिल्ह्यात यलो अलर्ट; प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी येत्या तीन दिवसांकरिता म्हणजेच २७/१०/२०२५ ते २९/१०/२०२५ या कालावधीत
रत्नागिरी – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी येत्या तीन दिवसांकरिता म्हणजेच २७/१०/२०२५ ते २९/१०/२०२५ या कालावधीत
उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई चिपळूण: चिपळूण शहरातील काविळतळी परिसरात आज सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक फसवणुकीच्या
ॲड.दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन रत्नागिरी: गोवा शिपयार्ड कंपनी ही शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम
थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजन : आरपारच्या लढाईचा निर्धार रत्नागिरी: रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा
विकासनिधीला कमतरता पडणार नाही :–पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील.
चिमुकला वाचला, पण वडील बेपत्ता गणपतीपुळे: निसर्गरम्य गणपतीपुळे समुद्राचा मोह दिवाळी पर्यटन हंगामात दोन कुटुंबासाठी जीवघेणा ठरला आहे. मोठ्या उत्साहाने
रत्नागिरी : तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे चारचाकी गाडी चालवून स्टंटबाजी करणाऱ्या एका
चिपळूण : दीपावलीच्या सणातच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी वाहून नेणारी
रत्नागिरी, : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सोमवार