Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

वादळी पावसाने जिल्ह्यात साडेदहा कोटींचे नुकसान

रत्नागिरीमे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी

खंडाळा हत्याकांडातील आरोपी दुर्वास पाटीलचा ‘सायली’ बार अखेर सील

रत्नागिरी : जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मिरजोळे येथील रहिवासी भक्ती

ई – पीक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अनिवार्य : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी:- ई – पिक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक काढणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असून, ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल, कृषी

अखेर रो – रो सेवा कोकणात दाखल

रत्नागिरी: बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या रो-रो बोट सेवेची मुंबई- जयगड- विजयदुर्गपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी

भंडारवाडा-भंडारपुळे येथील ताप आलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील भंडारवाडा-भंडारपुळे येथील ताप आलेल्या प्रौढाला खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

खंडाळा तिहेरी खून प्रकरण; एक गुन्हा लपवण्यासाठी आणखी खून

चार संशयितांना बेड्या, एक मृतदेहाचा शोध सुरू रत्नागिरी ः प्रतिनिधीतालुक्यातील वाटद-खंडाळा येथे संशयित दुर्वास पाटीलने आपल्या मित्रांच्या मदतीने भक्ती मयेकर,सिताराम

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ रत्नागिरीत

फॉरेन्सिक तज्ञही उपलब्ध ; पुरावे गोळा करण्यासाठी उपयोग रत्नागिरी: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासन, गृह विभागामार्फत

राजापूर तालुक्यातील नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान वीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

राजापूर : गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जन करताना बुडून दुर्दैवी

राजापुरातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई

२.३६ कोटींचा मुद्देमाल जप्त राजापूर: गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला

रत्नागिरी विभागातून चाकरमान्यांच्या परतीसाठी एसटीच्या २५०० गाड्यांची व्यवस्था

रत्नागिरी: गणेशोत्सव संपत आल्यानंतर आता चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५००

error: Content is protected !!