Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

हॉटेल आमंत्रणचे मालक नंदकुमार कदम यांचा देहदानाचा निर्णय

रत्नागिरी,- हॉटेल आमंत्रणचे मालक नंदकुमार ना. कदम यांनी आपल्या देहदाना संबंधीची सर्व कागदपत्रे शासकीय मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद

तिल्लोरी कुणबी दाखल्याबाबत आम.साळवी यांचा पाठपुरावा 

 राजापूर : तिल्लोरी कुणबी जातीचा दाखला मिळणेच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य व समाज बांधव यांची जिल्हाधिकारी समवेत

तिल्लोरी कुणबी दाखल्याबाबत

आम.साळवी यांचा पाठपुरावा  राजापूर : तिल्लोरी कुणबी जातीचा दाखला मिळणेच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य व समाज बांधव

स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप ठेव मानांकन उपक्रमाला’ आषाढ धारांइतका दणदणीत प्रतिसाद : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : आज स्वरूपानंद पतसंस्थेने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिकाधिक ठेवीदारांना ठेव ठेवण्यास उद्युक्त करावे. यासाठी ‘स्वरूप ठेव मानांकन उपक्रम’

जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : 5 कोटी 98 लाख 83 हजार निधी मधून सुसज्ज तयार करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत

मुसळधार पावसाने खेड शहराला पुराचा वेढा

खेड: तालुक्यामध्ये रविवारी पहाटेपासून आभाळ फाटल्यागत पावसाने मुसळधार हजेरी लावली. रविवारी दुपार पर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. पावसाच्या

मुसळधार पावसाने चिपळूण शहरात पूरस्थिती

चिपळूण: जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला चांगले झोडपून काढले आहे. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. चिपळूण शहरातील

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना एकही महिला वंचित राहणार नाही, ही सर्वांची जबाबदारी : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही वंचित राहणार

खेडमध्ये फळे वाहतुक करणारा टेम्पो उलटला

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ रेल्वेस्थानक फाट्यानजीक फळे वाहतुक करणारा टेम्पो उलटल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने

१८ तासा नंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच

रत्नागिरी : राज्यात रविवार मुसळधार पावसाने कहर केला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम

error: Content is protected !!