रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पुन्हा ‘दादर’पर्यंत धावणार?
रेल्वेमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजरचा दादरपर्यंतचा प्रवास पुन्हा
रेल्वेमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजरचा दादरपर्यंतचा प्रवास पुन्हा
दापोली: दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मीळ ’बुबी’ पक्ष्याला स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक क्रेटमध्ये
रत्नागिरी:रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘किड्स सायक्लोथॉन’ची पूर्वतयारी आता रंगात आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या
मंडणगड, दापोली आणि राजापुरात ५० वर्षांसाठी खाणपट्टे मंजूर रत्नागिरी : कोकणच्या निसर्गसमृद्ध भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीचा आता मोठ्या प्रमाणावर उपसा
पाचल:जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा.
बस चालकावर गुन्हा दाखल चिपळूण:मुंबई-गोवा महामार्गावरील अतिशय धोकादायक मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटातील वळणावर एसटी बस आणि कारचा जोरदार अपघात झाला
संगमेश्वर:नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर मौजे दख्खन गावच्या हद्दीत साखरेची पोती घेऊन जाणारा १४ चाकी ट्रक भीषण अपघाताचा बळी
खेड तालुक्यातील घटना खेड (प्रतिनिधी):जेवण करत असताना अचानक छातीत वेदना सुरू झाल्याने एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्मारके,
संगमेश्वर: तालुक्यात साखरपा–देवरुख मार्गावर चौदा चाकी ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना आज दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.