Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जयगड खाडीत मध्यरात्री ५,५०० लीटर बेकायदेशीर डिझेलसह नौका जप्त

रत्नागिरीत कस्टम विभागाची मोठी कारवाई रत्नागिरी:- रत्नागिरीतील जयगड खाडीत कस्टम विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी कारवाई करत एका मासेमारी नौकेतून

मच्छीमारांच्या जाळ्यातून निर्यातक्षम मासळीचा रिपोर्ट घसरला

रत्नागिरी रत्नागिरी :  मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून परदेशात जाणारी मासळी निर्यात करणार्‍या कंपन्यांकडे फारच कमी प्रमाणात येत आहे. गेल्या दोन

रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक; दोन दिवसांचे धरणे आंदोलन

रत्नागिरी शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली असून

जीव धोक्यात घालून महिलेला वाचवणाऱ्या करण मिलकेचा पोलिस अधीक्षकांडून विशेष सन्मान

रत्नागिरी : भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा प्रचंड लाटेच्या तडाख्यात समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. काही क्षणांसाठी

डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनतर्फे गरजू महिलांना ‘रुबी’ बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप

रत्नागिरी:आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रमांत गेली अनेक वर्षे सातत्याने अग्रेसर असणाऱ्या ‘डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल

मिरजोळे येथे कचरा, जमिनीच्या वादातून हाणामारी

परस्परांविरोधी ३ गुन्हे दाखल रत्नागिरी:तालुक्यातील मिरजोळे भाटकरवाडी येथे सामायिक घर आणि जमिनीच्या जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये शनिवारी रात्री जोरदार हाणामारी

रत्नागिरी न. प. कडून १५ कोटींची देयके प्रलंबित

रत्नागिरी : नगरपरिषदेचा आर्थिक कारभार मात्र पूर्णपणे उधारीवर सुरू असल्याचे एक वास्तव समोर आले आहे. विकासकामांचे कंत्राट घेणारे ठेकेदार, साहित्य

हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथे नारळाच्या बागेत आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ९५० रुपयांची

कोकणच्या किनारपट्टीवर ‘टार बॉल्स’ चे नवे संकट

रत्नागिरीःमहाराष्ट्राच्या विस्तीर्ण आणि सुंदर कोकण किनारपट्टीसह मुंबई, नवी मुंबई, पालघर, उरण आणि अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी एक भयानक पर्यावरणीय संकट घोंगावताना

वालोपे येथे टँकरच्या धडकेत बाप-लेकीचा अंत

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे काल, रविवारी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात

error: Content is protected !!