Friday June 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

बावनदी घाट पुलाजवळ ट्रक खड्डयात कोसळून तिघे जखमी

रत्नागिरी: मुंबई – गोवा महामार्गावर बावनदी घाट पुलाजवळ ट्रक खड्डयात कोसळून त्यातील चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. आज (बुधवारी) सकाळी

मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, – राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला

शहरी वाहतुकीच्या तब्बल ९७ फेऱ्या रद्द

रत्नागिरी : एसटी महामंडळाने रत्नागिरी शहरी वाहतुकीच्या फेऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिन्याला ८३ लाख तोट्यात चालणाऱ्या शहरी वाहतुकीतील भारमान

आंजर्लेतील तरुणामुळे कर्नाटकातील बाळाला जीवदान

दापोली:- संपूर्ण जगात अतिदुर्मिळ ओएचएच अर्थात् बॉम्बे ब्लड ग्रुपच्या मराठी तरुणांच्या मदतीने कर्नाटकातील बाळाला जीवदान मिळाले आहे. यामध्ये कोकणातील दापोली

आंजर्लेतील तरुणामुळे कर्नाटकातील बाळाला जीवदान

दापोली:- संपूर्ण जगात अतिदुर्मिळ ओएचएच अर्थात् बॉम्बे ब्लड ग्रुपच्या मराठी तरुणांच्या मदतीने कर्नाटकातील बाळाला जीवदान मिळाले आहे. यामध्ये कोकणातील दापोली

मांडवी समुद्र किनारी वकिलावर प्राणघातक हल्ला

तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी

सेल्फीच्या नादात ट्रॅव्हलर रुतली समुद्राच्या पाण्यात

दापोली: पुणे येथून टेम्पो ट्रॅव्हलरने लाडघर येथील समुद्रकिनाऱयावर पर्यटनासाठी महिला पर्यटकांना घेऊन आलेल्या सांगली येथील एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला सेल्फी

आरती अरविंद साळवी स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी : (कै.) आरती अरविंद साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीवन विद्या मंडळ कसोप -फणसोप (मुंबई) संचलित कै. आरती अरविंद साळवी पूर्व

राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने प्रकाश सावंत सन्मानित

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील विश्वसमता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी (दिनांक ९ फेब्रुवारी २०२५) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कोकण बोर्डातून २४ हजार ५४२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज

error: Content is protected !!