कशेडी टॅब हद्दीत गतवर्षात 34 अपघातात 16 जणांचा मृत्यू
खेड: राज्यातील विविध महामार्ग मार्गसह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती नंतरही अपघाताचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या
खेड: राज्यातील विविध महामार्ग मार्गसह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती नंतरही अपघाताचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या
रत्नागिरी : मा. रवींद्रजी चव्हाण साहेब विद्यमान महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माजी बांधकाम मंत्री यांनी केलेल्या वैयक्तिक स्वनिधीतून तसेच महिला मोर्चा
रत्नागिरी, : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
रत्नागिरी: गोवा-केरळच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात पुरेसा विकास झाला नाही. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आर्थिक बूस्टरची गरज होती. ती गरज
जनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत
पुणे : डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५४० रुपयांची पाच लिटर
रत्नागिरी: जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली
रत्नागिरी : संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी हे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. सन
रत्नागिरी:- कुंभमेळ्याहून रत्नागिरीत परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला सिन्नरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चौघे जखमी