Tuesday April 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

बोगस बियाणे वाटप झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी :बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत,

मद्य विक्रीप्रकरणी वेरवली महिलेला अटक

लांजा : विनापरवाना देशी- विदेशी मद्य विक्रीप्रकरणी एका महिलेला लांजा पोलिसांनी वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथून ताब्यात घेतले असून, घटनस्थळावरून ३

खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात

खेड:- खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अ‍ॅपे रिक्षा नारंगी पुलाच्या

लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला – विनोद तावडे

रत्नागिरी : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात 80 वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम

रत्नागिरी एमआयडीसीकडे ६ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रासह ९ ग्रामपंचायती आणि रत्नागिरी नगर परिषदेसह २५० खासगी ग्राहकांना ६

करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला आग; पावणेचार लाखांचे नुकसान

संगमेश्वर : करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये किराणा माल आणि जनरल स्टोअर्सचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी

शिक्षक भरती पुन्हा सुरू; उमेदवारांना मोठा दिलासा

रत्नागिरी: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबवली जात

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे श्रीमंत उमेदवार

रत्नागिरी:केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्वांत मोठे श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतः

शीळ धरणात बुडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात बुडून दोघा चिमुरड्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लोकसभा निवडणुकीसाठी गाव विकास समिती जाहीर करणार कोकणच्या जनतेचे मागणी पत्र

गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांची माहिती देवरुख:-लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी कोकणातील जनतेच्या अपेक्षा काय?या ओळखून मतदान करावे

error: Content is protected !!