Monday April 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज संपन्न

रत्नागिरी, :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातंर्गत येणाऱ्या नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी युद्धजन्य परिस्थितीला अनुसरून 9 एप्रिल 2026 रोजी

ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष पॅकेजची गरज

जिल्हा परिषद उपाध्यक्ष घेणार ना. सामंत यांची भेट रत्नागिरी :जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, सुमारे साडेसहा हजार किलोमीटर

रत्नागिरीत उद्यापासून रंगणार आयपीएलचा थरार!

स्व. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलात फॅनपार्कचे आयाेजन, क्रिकेटचा महाकुंभ माेठ्या पडद्यावर अवतरणार रत्नागिरी : येथील क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी एक आनंदाची पर्वणी

आंबवली येथे वृध्दाची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

खेड:खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बेपत्ता तरुणाचा मृतदेह भगवती किल्ला येथे आढळला

रत्नागिरी ः तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला.उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय

अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत १.२५ लाखांच्या खंडणीची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी):सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण

अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत १.२५ लाखांच्या खंडणीची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी):सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण

बेपत्ता तरुणाचा मृतदेह भगवती किल्ला येथे आढळला

रत्नागिरी ः तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला.उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय

आंबा घाटात दरोडा टाकणाऱ्या पाचजणांना दोन तासात बेड्या

तीनजण अद्याप फरार, अटक पाचही आरोपी रत्नागिरीतील रत्नागिरीरत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात चाकूचा धाक दाखवून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीवर देवरुख

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे: पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी,   : जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत

error: Content is protected !!