Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

हर्णै येथे आढळला मृत डॉल्फिन

भरतीने वाहून आला; पोटाच्या खालच्या बाजूस जखम दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर एक भारतीय हम्पबॅक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. शनिवारी

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त

पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात

चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीत २२ नोव्हेंबर रोजी रंगणार रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन

संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस,भाषामंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन रत्नागिरी,  : नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी

मराठा आरमाराची शान! छत्रपती नगर येथे ३० फूट लांब ‘विजयदुर्ग’ साकारला

श्री शिवशंभु मित्र मंडळाच्या ३० हून अधिक सदस्यांची पंधरा दिवस अहोरात्र मेहनत; शिवप्रेमींची गर्दी रत्नागिरी: श्री शिवशंभु मित्र मंडळाने यंदाच्या

सावर्डे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे झाले उदघाट्न

सावर्डे:  येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे उदघाट्न माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार भास्करशेठ जाधव यांच्या

बालगृहामध्ये दिवाळी आनंदात

रत्नागिरी,  : जिल्ह्यातील बालगृहामध्ये यंदाची दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस.

बुद्धविहार होणारच! विरोधकांना भीम युवा पँथरचे आव्हान

रत्नागिरी: तालुक्यातील थिबाराजाकालीन बुद्धविहाराच्या विकासकामासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर ‘भिम युवा पँथर’ या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा रत्नागिरी : मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी

खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबाराचे २७ रोजी आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायणराव राणे साहेब यांनी जनता

फडणवीस सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे मच्छीमारांना दिलासा

कृषी दर्जा मिळाल्यामुळे आता मच्छीमारांनाही मिळणार वीज दरात सवलत मुंबई : राज्याच्या मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना मोठा

error: Content is protected !!