Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

आयएमए रत्नागिरीच्या वतीने ‘एन्टीबायोटिक्सचा वापर’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन

रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने ‘एन्टीबायोटिक्सचा वापर’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन कारण्यात आले होते. डॉ. वाय.

टँकर-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्ष सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशातच महामार्गावरील पाली नजिक

राजापूर पोलिस निरिक्षक पदी फुलचंद मेंगडे

राजापूर: गेले काही दिवस राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पद रिक्त असल्याने राजापूरच्या सुरक्षेला वाली कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन

दोन दुचाकीत अपघात ; दुचाकींचे नुकसान, दोघे जखमी

रत्नागिरी ः तालुक्यातील टेंभे-धनगरवाडा रस्त्यावर अपघात करुन दुखापतीस व दोन वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा

वरवडे येथे हातभट्टीची २० लिटर दारु जप्त

रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर केली. या कारवाईत १ हजार ११० रुपयांची २० लिटर

समुद्रकिनारी येणाऱ्या अंमली पदार्थांबाबत तटरक्षक दलाने लक्ष ठेवावे -पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी, : गुहागर, दापोली, गावखडी यासारख्या समुद्र किनारी चरस सारखे अंमली पदार्थ ऑगस्ट महिन्यापासून आढळत आहेत. तेथील स्थानिकांना ते मिळतात

नारळ काढण्यावरुन मारहाण ; वृद्ध जखमी

रत्नागिरी ः तुम्ही तुमच्या माडाचे नारळ काढा… असे बोलल्याच्या रागातून डोक्यात दगड मारुन जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात

झी २४ तासचे रत्नागिरीतील कॅमेरामन निलेश कदम यांचे निधन 

रत्नागिरी :-झी २४ तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरानजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम  यांचे मुंबईतील सायन येथील

लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी :लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात शनिवार दिनांक 03

रत्नागिरीत शनिवारपासून सप्रे स्मृती खुल्या बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी:- भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते, मुळचे देवरुखचे असणारे कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन यांनी

error: Content is protected !!