नाणीज पंचायत गणातून राज्यातील पहिली बिनविरोध निवड
हातखंब्यात बंडखोरी; पालमंत्र्यांचे पीए निवडणूक मैदानात रत्नागिरी :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र
हातखंब्यात बंडखोरी; पालमंत्र्यांचे पीए निवडणूक मैदानात रत्नागिरी :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र
भीतीचे वातावरण; वनविभागाकडून दक्षतेच्या सूचना दापोली : दापोली तालुक्यातील कळंबट येथे बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी
रत्नागिरीहरचिरी धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पोमेंडी येथे फुटल्यामुळे मिऱ्या शिरगाव व अन्य गावांना होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार
रत्नागिरी ः दिवटेवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाला चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक
‘ यश शांतीसाठी न्यू वे’ उपक्रमाचे उद्घाटन संपन्न रत्नागिरी मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-निवळी रस्त्यावरील भोके मासेबाव येथे रिक्षा उलटून चार जण जखमी झाले. ही घटना सोमवार १९ रोजी दुपारी
लांजा:लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा
रत्नागिरी : प्रतिनिधीमाहेर संस्थेचा माहेर राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्कार दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण दि.५
रत्नागिरी :राज्यात नगर परिषद, महानगर पालिकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले आहे. मागील काही वर्षात मोठी विकास कामे ग्रामीण भागात
रत्नागिरी : रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय