Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी

चिपळूण :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शनिवारी संध्याकाळी बहादूरशेख नाका

नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर, सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार जलयोद्धा अनिकेत लोहिया तर वैज्ञानिक क्षेत्राचा शिवाजी माने यांना

नवनिर्माण रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५-२६ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन रत्नागिरी : कोकणातील अखेरच्या घटकातील उपेक्षित विद्यार्थ्यांला उच्च शिक्षणाच्या प्रवाहात

गुहागरमध्ये महायुतीचा उमेदवारीचा तिढा कायम

चिपळूण: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर अद्याप महायुतीचा उमेदवारच मिळालेला नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळी नावे समोर येत असून, आयत्यावेळी गुहागरमध्ये

अर्ज भरताना शक्‍ती प्रदर्शनास मनाई

मिरवणुकांना बंदी; अर्जासोबत पाचजणांनाच प्रवेश रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणे हा

पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात अवकाळी पाऊस

रत्नागिरी: परतीच्या पावसाचा जोर ओसरलेला असला तरी अरबी समुद्रासह बंगालच्या उपसगरातील कमी दाबाची प्रणाली प्रभावी ठरत असल्याने पुढील दोन दिवस

चिपळुणात वाहतुकीस अडथळा, दोघांवर कारवाई

चिपळूण : शहरातील चिंचनाका व बहादूरशेखनाका येथे चूकीच्या पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली

रहदारीस अडथळा होईल, अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध

रत्नागिरी,:- निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची लाभणार उपस्थिती रत्नागिरी:-श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महविद्यालयाच्या

किरण सामंत यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

अवकाळी पावसामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी राजापूर : आवकळी पावसाचा फटका कोकणात बसला असून खास करून रत्नागिरी

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

रत्नागिरी, : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर

error: Content is protected !!