Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

वर्षभरात चांगला परफॉर्मन्स दाखवणार नाहीत त्या नगरसेवकांचा राजीनामा घेणार : पालकमंत्री ना. उदय सामंत

प्रभाग क्रमांक पाचमधून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात रत्नागिरी  :- जे नगरसेवक निवडून येतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाहीत त्यांना

सामाजिक कार्यकर्ते संजय शितप यांना आरोग्य सेवारत्न पुरस्कार प्रदान

मागील अनेक वर्षे आरोग्यासह विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावचे सुपुत्र व लोकनेते

मांडवी येथे दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी ः शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ

राजापूर येरडव येथील वृद्ध बेपत्ता; आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

पाचल:8 नोव्हेंबर (वार्ताहर)राजापूर तालुक्यातील येरडव बौद्धवाडी येथील संतोष धाकु जाधव (वय ५९) हे चार नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आपल्या

शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या ४ संशयितांना शस्त्र-वाहनासह वनविभागाने पकडले

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करत शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात

रहदारीस व वाहतूकीस अडथळा ; संशयित चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर ते नाचणे रस्त्यावर वाहतूकीस व रहदारिस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील तोणदे येथील नवलाई मंदिराच्या बाजून जाणाऱ्या रस्त्यावरिल वडाच्या झाडाजवळ गांजा सदृश्य अमंली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण

कै. बाबूराव जोशी गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबीर उत्साहात संपन्न

रत्नागिरी :प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातर्फे मातृभूमी परिचय शिबीर दि. २५

गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

दोघांना वाचविण्यात यश! रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ७ :- रत्नागिरी जिल्ह्यातीलजयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा

error: Content is protected !!