Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालक त्रस्त संगमेश्वरमुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे.ठेकेदारांनी

शकील गवाणकर,जमीर खलफे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : संपूर्ण कोकणात उत्कंठा लागलेल्या आणि सर्वांचे लक्ष वेधलेल्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा कोकणरत्न पदवी पुरस्कार कोंकणातील विविध क्षेत्रात

रत्नागिरी एमआयडीसीमध्ये भीषण आग

रत्नागिरी: (प्रतिनिधी) १३ डिसेंबररत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळ परिसरामध्ये पहाटे कॉलिटी प्रिंटर्सन या पुठ्ठा आणि पॅकेजिंग साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण

वाटद कवठेवाडी शाळेने पटकाविले केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद

सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून सांघिक वैयक्तिक खेळातील यशामुळे सलग चौथ्या वर्षी यश खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद

दापोलीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वुध्दाविरोधात गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधीदापोली तालुक्यातील भिवबंदर रोड आयटीआयच्या मागे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वुध्दाविरोधात दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट कामांचा डोंगर

प्रवासात अडचणी ; ११ ठिकाणी अपूर्ण काम, पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी चिपळूण : मागील १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या

चिपळूण पालिका इमारतीसाठी ३० कोटीची मागणी

चिपळूण ः मोडकळीस आलेल्या चिपळूण पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ३० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथे

राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम

निकाल जाहीर, ‘ईठ्ठला’ अंतिम फेरीत रत्नागिरीसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल

चिंचघर येथे घरफोडी; ७६ हजारांचा ऐवज लंपास

खेड: खेड तालुक्यात घरफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. चिंचघर येथील रेवेचीवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात

रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीला सागर महोत्सव

रत्नागिरी: येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक

error: Content is protected !!