Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

राजापूर पोलीस दलातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उपक्रम पाचल:रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर ला सकाळी ७ वाजता राजापूर

रत्नागिरीत व्हेल माशाची उलटीची तस्करी; तिघांना अटक

रत्नागिरी:-रत्नागिरी एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित असलेल्या व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत रत्नागिरी : आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या जोडीनेच दालचिनी, मिरी, लवंग अशा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय संकल्प दिवस आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी श्रीमती इंदिरा

स्कूल समोरिल रस्त्यावर मद्यपान ; वृद्धाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील एका स्कूलच्या समोरिल रोडवर बांधाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

जिल्हा पोलीस दलामार्फत ‘रन फॉर युनिटी’ मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी, :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलामार्फत

बोरज येथे घरफोडी; २५ हजारांची रोकड लंपास!

खेड : तालुक्यातील बोरज येथील एका बंगल्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत

उपचारासाठी कामथेहून डेरवणला नेत असताना ३६ वर्षीय महिलेचा वाटेतच मृत्यू

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे एका ३६ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊन छातीत दुखू लागल्यामुळे तिला उपचारासाठी कामथे

जिल्ह्यातील प्रश्न, समस्या अडचणींचा मी स्वतः पाठपुरावा करणार – खा. राणे

जनता दरबारात 105 जणांकडून समस्यांबाबत अर्ज रत्नागिरीप्रश्न, समस्या अडचणी समजून घेण्यासाठीच मी आलो असून त्यांचा स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे

जिल्हाधिकाऱ्यांनी मिरकरवाडा जेट्टीला दीली भेट

‘मोंथा’च्या अनुषंगाने मच्छीमारांशी साधला संवाद रत्नागिरी, : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिरकरवाडा

error: Content is protected !!