Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सामान्यांचा कर वाढवण्यापेक्षा शासनाकडून निधी आणा: अमित विलणकर

रनपच्या नवीन करांना विरोध करणारे सेना ठाकरे गटाचे पत्र प्रशासनाला सादर रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ अर्थसंकल्पावरून राजकीय वातावरण

आडीवरे येथे वडापाव गाड्याचे छप्पर तोडून जीवे मारण्याची धमकी

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल राजापूर:तालुक्यातील आडीवरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान वडापाव गाड्याचे छप्पर बेकायदेशीरपणे तोडून नुकसान केल्याप्रकरणी आणि गाडा मालकास जीवे

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

वाचनालयाला सौ .शोभना वसंत केळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला

गुहागर बायपासवर दुचाकीला कारची धडक दोघे जखमी, कारचालकावर गुन्हा

चिपळूणशहरातील गुहागर बायपास मार्गावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले

रत्नागिरीच्या मातीतूनही सचिन तेंडुलकर घडतील

उद्यमनगरमधील क्रिकेट स्पर्धेत जमीर खलफे यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरीतील खेळाडूंमध्ये अफाट जिद्द आणि कसब आहे. जर आपण मुलांच्या खेळाला योग्य

रत्नागिरी शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद

रत्नागिरी:  शहरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीची देखभाल व दुरुस्तीची

खेड तालुक्यात मंदिरांमधील चोऱ्यांचे सत्र सुरूच

ग्रामदैवत सुकाई कोटेश्वरी मंदिरात चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल खेड : खेड तालुक्यातील कशेडी कोंडवाडी येथील ग्रामदैवत श्री सुकाई कोटेश्वरी

उपचारासाठी रत्नागिरीला नेताना वाटेतच महिलेचा मृत्यू

मुरुड येथील घटना दापोली : पाय दुखणे आणि सूज आल्याने उपचारासाठी नेण्यात येत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा वाटेतच दुर्दैवी

कोकणातील जलवाहतुकीचा नवा अध्याय १ मार्चपासून

मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा, ना. नितेश राणे यांची मोठी घोषणा रत्नागिरीदेशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

कोकणात शिमगोत्सवाची चाहूल, चाकरमान्यांची पावले गावाकडे!

रत्नागिरी: “होळी रे होळी, पूर्णाची पोळी…” आणि “भय्यो भय्यो” च्या जयघोषाने अवघा कोकण परिसर दुमदुमून जाण्याचे वेध आता लागले आहेत.

error: Content is protected !!