तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी, सामाजिक जबाबदारी ठेवून सर्वांनी उच्चाटनासाठी काम करावे : पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी : तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी पडत आहे. हे कटुसत्य जाणून घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात,