Sunday June 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

शहरातील एकतामार्ग येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी, ः शहरातील एकता मार्ग येथील नाना-नानी पार्कच्या जवळ रस्त्याच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या

करक-पांगरी सोसायटीचा घोटाळा उघड; शासनाची १० लाखांची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा

राजापूर : करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर महिलाराज

८४७ सरपंचपदाच्या सोडतीमध्ये ४२६ ग्रामपंचायतींवर महिलांचे राज्य रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीमध्ये ४२६ ग्रामपंचायतींवर महिलांचे राज्य राहणार आहे.

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई, : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार

रत्नागिरी :- मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्ताराचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत

रेल्वेसह रिक्षा प्रवासात सोन्याची चेन पळविली

रत्नागिरी ः रेल्वेच्या कोकणकन्या मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजाराची चेन चोरट्याने चोरली. लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध

रास्ता रोको प्रकरणी आ. निलेश राणे, माजी आ. बाळ माने यांच्यावर दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी:- ‘गोमाता के सन्मान मे, हर हिंदू मैदान मे’, ‘प्रशासन हाय-हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा

जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा रंगारंग समारोप

रत्नागिरी,: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात

रनप मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नोती झाली आहे त्यामुळे त्यांची बदली झाली

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग

रत्नागिरी: जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन 2025 ते 2030 या कालावधीत गठीत होणाऱया

error: Content is protected !!