Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मुंबई गोवा महामार्ग बंद, चिखलात रूतल्या गाड्या

संगमेश्वर: मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री बौद्धवाडी येथे चिखलात गाड्या रूतल्याने महामार्ग काही काळ बंद झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला

खेडअस्तान येथे दरड कोसळून अनेक गावांचा संपर्क तुटला

खेड  :तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

रत्‍नागिरी कौशल्य विकास केंद्रात आढळले बोगस परीक्षार्थी

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील थिबा पॅलेज नजिक सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा

ईदच्या पार्श्वभूमीवर कोकण नगर येथे प्रतिष्ठित नागरिकांची बैठक संपन्न

रत्नागिरी : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथील पोलीस चौकीत नुकतीच प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करून शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत ची तत्परता

रत्नागिरी : रत्नागिरी पासून जवळच असलेल्या मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढले असून ग्रामपंचायत मजगांव चे सरपंच फय्याज भाई

आरोग्य मंदिर येथे ट्रक-एसटीमध्ये चिरडली दुचाकी

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर बस थांब्यावर संध्याकाळी विचित्र अपघात झाला. दोन गाड्यांमध्ये दुचाकी चिरडली. सुदैवाने यामध्ये दोन मुली बचावल्या असून

धामणी येथे नदीलगत रस्ता खचण्याचा धोका

संगमेश्वर: गेल्या १७ वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांच्यामुळे कोकणवासीयांचा पावसाळ्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खडतर बनत आहे. महामार्गावरील संगमेश्वर

चिपळूण नगरपरिषदेची इमारत धोकादायक

प्रशासनाकडून फलक; परिसरात वाहनांना बंदी चिपळूण : येथील नगरपरिषदेची इमारत मोडकळीस आली असून, ती धोकादायक बनली आहे. यापूर्वीच या इमारतींचे

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

रत्नागिरी: जिल्ह्यात दाेन दिवस काेसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

कोकण मार्गावर ८ रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्क’

रत्नागिरी:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या ८ रेल्वेगाड्यांना ‘विकेंड’लाही ‘लेटमार्क’ मिळाला. रविवारी कोच्युवेली एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवाशांची तब्बल ७ तास रखडपट्टी झाल्याने प्रवाशांना

error: Content is protected !!