Friday June 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

चिपळूण : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हॉटेल्स, लॉज

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एज्युकेशन सोसायटी कडवईला मिळाले घवघवीत यश

संगमेश्वर : तालुक्याचे 52 वे विज्ञान प्रदर्शन कै. अनंत बन्याबा देवरुखकर हायस्कूल तुरळ येथे दिनांक 27 डिसेंबर रोजी पार पडले.*

देवरुख येथे ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

‘मनसे’ ची कुटुंबाला मदत देवरुख : येथील मच्छिमार्केट येथे ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या वनिता तुकाराम झोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

बुरंबाड येथील धोकादायक विद्युत खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

संगमेश्वर: तालुक्यातील बुरंबाड येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांच्या घराशेजारील विद्युत खांब सध्या धोकादायक स्थितीत आहे. या विद्युत खांबाला भगदाड

मंत्री उदय सामंत यांनी कोळंबे गावातील मुलांसोबत घेतला क्रिकेटचा आनंद

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून आज गावातील

भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी अभियानाला प्रभाग क्रमांक ६ मधून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत जोरदार सुरुवात

प्रभाग क्रमांक ६ साठी निलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन. रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरामध्ये सभासद

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ 1 ते 15 जानेवारी कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन

रत्नागिरी:- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत

नायगावकरी शैलीने उडवले हास्याचे फवारे

रत्नागिरी : छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींकडे बघण्याचा विनोदी दृष्टिकोन, हास्यातून सामाजिक विषयांवर टिपण्णी, गंमतीदार किस्से आणि ते सादर करण्याची खास

पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून चित्र प्रदर्शन पाहाण्याची संधी, साडेसातशे कलाकृती

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे कला व क्रीडा महोत्सव सुरू आहे. प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुमारे सातशे पन्नास पेक्षा

गणपतीपुळ्यात नारळ विक्रेत्या दाम्पत्याचे आमरण उपोषण

व्यवसाय बंद करण्यास सांगितल्याचा ग्रामपंचायतीवर आरोप रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे नाराळ विक्रेते दाम्पत्य ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत़.

error: Content is protected !!