Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

कोकणातील जलवाहतुकीचा नवा अध्याय १ मार्चपासून

मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा, ना. नितेश राणे यांची मोठी घोषणा रत्नागिरीदेशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

कोकणात शिमगोत्सवाची चाहूल, चाकरमान्यांची पावले गावाकडे!

रत्नागिरी: “होळी रे होळी, पूर्णाची पोळी…” आणि “भय्यो भय्यो” च्या जयघोषाने अवघा कोकण परिसर दुमदुमून जाण्याचे वेध आता लागले आहेत.

सैतवडे परिसरात बिबट्याचा थरार: दोन आठवड्यांत दुसऱ्या वासराची शिकार

ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे-बलभीम वाडी परिसरात बिबट्याने आपला मोर्चा पुन्हा एकदा पाळीव प्राण्यांकडे वळवला असून, काल रात्री

चांदोर फाटा येथे अपघात ; स्वाराचा मृत्यू

पावस ः तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मयत स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात

राज्यभरातील 350 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर एकाच वेळी ‘दुर्ग संवर्धन अभियान‘

रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया महाराष्ट्रातील गड-कोटांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व

भाजीपाल्याचा पिकअप टेम्पो दुभाजकाला धडकून उलटला

मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथील घटना राजापूर:मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली, तरळवाडी येथे आज सकाळी भाजीपाला घेऊन जाणारा एक महिंद्रा बोलेरो

पेढे उड्डाणपुलावर डिझायरची एसटी बसला धडक

चिपळूण:मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेत चोरीचा प्रयत्न उधळला; दोघांना अटक

रत्नागिरी:तुतारी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले सचिन सावेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. एस२, एस३ व एस४ या डब्यांमध्ये १६

संगणक परिचालकांचे २४ रोजी लक्षवेधी आंदोलन

रत्नागिरी : राज्यातील सुमारे २८, ५०० ग्रामपंचायत कार्यालयात मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेले २० हजार ग्रामपंचायत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या

कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

नातुंडे-मावळंगे येथील हृदयद्रावक घटना रत्नागिरी:तालुक्यातील नातुंडे (मावळंगे) येथे एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी अंगणात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक

error: Content is protected !!