Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

५ लाखांचा गुटखा जप्त, पण ‘मुख्य सूत्रधार’ मोकाट

पोलिसांच्या तपासावर नागरिकांचा प्रश्नचिन्ह देवरुख: संगमेश्वर पोलिसांच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी ५ लाख ४६ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि

परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरलेकर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव रत्नागिरीरत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक

गुहागरात तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

गुहागर: तालुक्यातील आबलोली ते शिवणे दरम्यान दुचाकीने प्रवास करताना खोडदे-निवातेवाडी येथे दुचाकी वहाळामध्ये घसरून झालेल्या अपघातात स्वप्नील यशवंत सुर्वे (३५,

रत्नागिरी बस स्थानकातील गाळे आता स्थानिक बेरोजगार व महिला बचत गटांना

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला

भजन संगीतात भक्तिरसाची अवीट मैफल;

पं. सुरेश बापट यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध रत्नागिरी : निवेंडी येथील प्रसिद्ध होराभूषण स्व. अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित

गोवा बनावटीच्या दारूची लांजात अवैध विक्री

लांजा : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात आवक आणि बेकायदेशीर विक्री होत असल्याचे चित्र समोर येत

सुंदर बसस्थानक स्पर्धेत माखजन द्वितीय

माखजन: एकेकाळी समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या,माखजन बसस्थानकाचा कायापालट करण्यात माखजन चे महत्वाकांक्षी सरपंच महेश बाष्टे यांना यास आले आहे.माखजन बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट

अहिल्याबाई होळकरांची जयंती घराघरांत साजरी करा : अमृत गोरे

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य जातीपातीच्या पलीकडचे होते. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी भारतात शेकडो

खेडमध्ये डंपरची रिक्षाला जोरदार धडक

एका प्रवाशाचा मृत्यू तर चालक गंभीर खेड: तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा

पाणी टंचाईच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून ७८ लाखांचा निधी मंजूर!

रत्नागिरी:उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना आता राज्य शासनाची मोठी आर्थिक

error: Content is protected !!