Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

लोकअदालतमध्ये विनाविलंब निर्णय मिळवण्याचा लाभ घ्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून आवाहन  रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई

बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखीचा मृत्यू

रत्नागिरी ः जिल्हा शासकिय रुग्णालयच्या अतिदक्षता विभागाच्या पोर्च मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी पुरुषाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी

दापोलीतील चोरीत सीसीटीव्ही कॅमेरेही लंपास

दापोली:- दापोली शहरातील मच्छीमार्केट परिसरात असणारे शुभम ज्वेलर्स ही सोन्याची पेढी फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह १० हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा

लोटेत क्रेनच्या धडकेने वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे क्रेनने सायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद

जैतापूर कुवेशी येथे पकडला ब्लॅक पँथर

जैतापूरराजापूर तालुक्यातील कूवेशी येथे श्री. हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेच्या फासकित ब्लॅक पँथर अडकल्याची माहिती

दहावी, बारावी उत्तीर्ण बौद्ध विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

रत्नागिरी  : तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, व भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, तालुका शाखा, व जिल्हा शाखा, रत्नागिरी

दहावी, बारावी उत्तीर्ण बौद्ध विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

रत्नागिरी/ प्रतिनि तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, व भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, तालुका शाखा, व जिल्हा शाखा, रत्नागिरी

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

रत्नागिरी : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक* *- उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

*रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित

एसटीच्या गाड्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांची पायपिट

शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना घेराव रत्नागिरी : ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. चार

error: Content is protected !!