Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

ऑलीम्पिक शुभेच्छा रनमध्ये ५३ अबालवृद्धांचा सहभाग

रत्नागिरी:- फिटनेस टुरिझम हा विषय हाती घेऊन मागील ४ वर्षात कोकणात विविध उपक्रम सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित केले जात

रत्नागिरीत स्थायी लोकअदालतीची स्थापना

रत्नागिरी : सार्वजनिक उपयोगिता सेवाअंतर्गत उद्भवलेले सुमारे १ कोटी रुपयांपर्यंतचे दावे विनाशुल्क निकाली काढण्यासाठी स्थायी लोकअदालतीची स्थापना करण्यात आली आहे.

जी .जी. पी.एस .मध्ये `शिक्षण सप्ताह` उत्साहात साजरा

रत्नागिरी:- राष्ट्रीय शिक्षण धोरण सन 2020 अंतर्गत चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह

वरिष्ठ निर्णय घेतील, तुम्ही तयारीला लागा : मंत्री रवींद्र चव्हाण

रत्नागिरीतील भाजपच्या बैठकीत दिल्या सूचना रत्नागिरी, : पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने केंद्र व राज्यातील भाजप सरकारने आणलेल्या जनहिताच्या

बेकायदा गर्भपात केंद्र चालवल्या प्रकरणी डॉ. शिगवण यांच्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रूग्णांना देणाऱ्या शहरातील टीआरपी येथील साई हॉस्पीटलचे प्रमुख

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा सर्व जागा लढण्यास इच्छुक : राजेश सावंत

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिंकण्यासाठीच लढणार रत्नागिरी : महायुतीत लढायचे असेल तर दोन जागा आणि मैत्रीपूर्ण लढत करायची असल्यास

घरामध्ये पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथे राहत्या घरामध्ये पाय घसरुन पडलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महमद मिरासाब शेख (६०, रा. धनजीनाका,

चिपळूणात बेकायदा पार्किंग, तिघांवर कारवाई

चिपळूण:- शहरातील विरेश्वर परिसरात मुख्य रस्त्यावरच बेकायदा पार्किंग करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक तक्रारी करीत

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका

राजापूर:- तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका पडला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने

आरजू’च्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी : रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरातबाजी करत अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र

error: Content is protected !!