Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

संगमेश्वर मध्यवर्ती बाजारपेठेत वाहतूक कोंडी

संगमेश्वरमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, मुंबईहून गोव्याकडे जाणारे अनेक वाहनचालक गुगल मॅपचा आधार घेत

शिर्के हायस्कूल येथे वीर बाल दिवस विविध उपक्रमांनी साजरा ; डायट प्राचार्य कांबळे यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी (प्रतिनिधी )शहरातील आर. बी. शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे दि.२६ डिसेंबर २०२५ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून विविध उपक्रमांनी

गुहागर समुद्रात बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू

गुहागर: नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तान सध्या अनेक पर्यटन पर्यटनाला निघाले आहेत. या पर्यटना दरम्यान काही दु:खत घटना देखील घडत आहे.

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

मुंबई–कल्याण मधील सकपाळ कुटुंबावर काळाचा घाला रत्नागिरी : पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद

ओव्हरलोड वाहतूक विरोधात प्रथमेश गावणकर यांची गांधीगिरी

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते हातखंबा हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, कंपनीच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक अनेक

खेड तालुक्यात चोऱ्यांचा धुमाकूळ; बसस्थानक, बंद घरासह कंपनी लक्ष्य

८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास खेड:खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. खेड बसस्थानकात महिलेचे दागिने

दुचाकीच्या धडकेनंतर ट्रकखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू

राजापूर:तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची

लांजा येथे बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

१३ दिवसांनी उलगडा लांजा: तालुक्यातील साटवली गंगोवाडी येथे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत

पराभव जिव्हारी, काँग्रेस नेत्याचा बॅनर चर्चेत

चिपळूण : नगर पालिका निवडणुकीचा धुराळा अजूनही पूर्णपणे शांत झालेला नसतानाच येथील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या फर्मबाहेर असा काही

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांची मागणी

रत्नागिरी/प्रतिनिधी:आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घ्याव्यात, अशी आग्रही मागणी गाव

error: Content is protected !!